![]() |
उद्घाटन प्रसंगी एससीईआरटीचे संचालक डॉ. राहूल रेखावार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था आणि इतर मान्यवर |
या कार्यक्रमाला समता विभागाच्या प्रमुख सौ. वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, फाउंडेशनचे श्री. विद्याधर शुक्ला, श्री. अशोक गोपाल, श्रीमती मीनल दशपुत्रे यांसह बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पालघर या नऊ जिल्ह्यांतून आलेले शिक्षक आणि मूल्यवर्धन मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते. राज्यातील निवडक शिक्षकांचे (SRG) ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान एकूण पाच टप्प्यात संपन्न झाले.