![]() |
| मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या एका उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी |
२०१५ पासून राज्यातील शासकीय शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. या वर्षीपासून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी या वर्गांसाठी हा कार्यक्रम नव्याने सुरू झालेला आहे. मूल्यवर्धन शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र शंकर लाड (विद्या मंदिर वालूर, केंद्र वारूळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी आपली भूमिका सदरील लेखातून मांडलेली आहे.


.jpeg)




.jpg)